एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश
वाशिम : शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. अतिवृष्टीमुळे […]
Your blog category
वाशिम : शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. अतिवृष्टीमुळे […]
नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी सिव्हिल लाईन्स येथील त्यांच्या कार्यालयात आयोजित ‘जन सुनवाई’ कार्यक्रमादरम्यान हल्ला
वाशिम : अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान पाहण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी २० ऑगस्ट रोजी
मुंबई : महाराष्ट्र “डेटा सेंटर कॅपिटल” आणि “सौरऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल” म्हणून पुढे येत आहे. अनेक कंपन्या या क्षेत्रांत येत असून
बुलढाणा : पर्यावरण संवर्धनासह इतर नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या शहरातील एडेड शाळेच्या हरित सेनेला स्वातंत्र्यदिनी पर्यावरण उपक्रमशील शाळा
गंगापूर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बिस्कीट आणण्यासाठी गावात जाणाऱ्या बारा वर्षीय सिध्दार्थ विजय चव्हाण या शाळकरी मुलाचा खून झाल्याची घटना
बुलढाणा : जळगाव-जामोद तालुक्यातील आडोळ डॅम परिसरातील गावठाण रस्त्याच्या मागणीसाठी गौलखेड येथील तरुण विनोद पवार यांनी जलसमाधी घेतली आणि यात
जाफ्राबाद : गेल्या तीन ते चार दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे जाफ्राबाद तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. रविवार, 17 ऑगस्ट रोजी
मुंबई : राज्यभरात धुवाधार पाऊस सुरू आहे. मुंबई, कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नवी मुंबई आणि
Annabhau Sathe birth anniversary : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील नागसेन ग्रंथालयात आयोजित कविसंमेलन उपस्थित कवींच्या बहारदार काव्यरचनांनी चांगलेच