dev.dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शहरं

शहरं

Blog, अकोला

विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणारा हा उपक्रम प्रेरणास्पद : सुरेश देवकर यांचे प्रतिपादन 

अकोला : शिवाजी शिक्षण संस्था अमरावती अंतर्गत अकोला व वाशीम जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा हा […]

Blog, क्रीडा, बुलढाणा

दुबईत एशियन युथ पॅरा गेम्समध्ये बुलढाण्याच्या लेकीची दमदार कामगिरी : तुलिकाला मिक्स डबल्समध्ये सुवर्णपदक आणि एकेरीत रौप्यपदक

बुलढाणा : देशासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यासाठी क्रीडाक्षेत्राशी निगडीत गोड बातमी समोर आली आहे. दुबई येथे झालेल्या एशियन युथ

Blog, जालना

संत साहित्याची वैज्ञानिकदृष्ट्या  चिकित्सा व्हावी : डॉ. लहवितकर : जालना येथे वारकरी साहित्य संमेलनाचा समारोप

जालना :  संत साहित्याची वैज्ञानिकदृष्ट्या चिकित्सा व्हावी, महाराष्ट्रात संतपीठ कार्यान्वित व्हावेत, अशी अपेक्षा वारकरी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द्वाराचार्य डॉ

Blog, जालना

वारकरी संप्रदायाने जनसामान्यांना प्रतिष्ठा दिली: संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे प्रतिपादन

जालना :  जनसामान्यांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वारकरी संप्रदायाचे संस्कार प्रत्येकाच्या मनात रुजण्याची गरज द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी येथे

Blog, जालना

अवघी दुमदुमली जनकपुरी… वारकरी संत साहित्य संमेलन :  जालना शहरातून ग्रंथदिंडी

जालना :  वारकरी संत साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीतील ‘राम कृष्ण हरी’ च्या जयघोषाने शनिवार, 13 डिसेंबर रोजी अवघे जनकपुर

Blog, बुलढाणा

बहुचर्चित सारंगवाडी प्रकल्पातील भ्रष्टाचाराची चौकशी करणार एसआयटी : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले आदेश

चिखली :    बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जलसंधारण प्रकल्पांपैकी एक मानला जाणारा सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्प प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि

Blog, जालना

‘वारी’ ही अहंभाव विसरून समभाव निर्माण करणारी वारकरी संत साहित्य संमेलनातील ‘ टाॅक शो’ मधील मंथन

जालना :  पंढरपूरची वारी ही अहंभाव विसरून समभाव निर्माण करणारी असून वारीतून जातमुक्त अभियान राबविले जात असल्याचा सूर रविवार,14 डिसेंबर

Blog, वाशिम

एकाच दिवशी ६७० वाद मिटले; वाशिममध्ये ३.८७ कोटींचा समझोता

वाशिम : एकाच दिवशी तब्बल ६७० वाद सामोपचाराने मिटवत राष्ट्रीय लोक अदालतीने न्यायदानाचा वेगवान व प्रभावी अनुभव दिला. या लोक

Blog, जालना

समाज संत सन्मुख होण्याची गरज : ॲड.यशोधन महाराज साखरे 

जालना :  संत हे समाज सन्मुख आहेतच, आता समाज सन्मुख होण्याची गरज आळंदी देवाची येथील तत्त्वज्ञ,अभ्यासक हभप ॲड. यशोधन महाराज

Blog, बुलढाणा

धामणगाव बढे परिसरात ५० पेक्षा जास्त मेंढ्यांचा संशयास्पद मृत्यू! 

बुलढाणा : जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरात ५० पेक्षा अधिक  मेंढ्यांचा संशयास्पद  मृत्यू झाल्याची घटना आज  सकाळी उघडकीस आली. 

Translate »
Scroll to Top