सोलापूर येथे कारखान्यात लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू
सोलापूर : जिल्ह्यातील एका कारखान्यात रविवारी लागलेल्या भीषण आगीत तीन महिला आणि एका मुलासह आठ जणांचा मृत्यू झाला. सोलापूर : […]
महाराष्ट्र
सोलापूर : जिल्ह्यातील एका कारखान्यात रविवारी लागलेल्या भीषण आगीत तीन महिला आणि एका मुलासह आठ जणांचा मृत्यू झाला. सोलापूर : […]
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. या
मुंबई : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा
local body elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचे महूत्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) सोमवारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) म्हणजेच बारावीच्या परीक्षेचा निकाल
मुंबई : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व
मुंबई : पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29
बुलढाणा : पहलगाम मधील हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्यावर विरोधक राजकारण करत आहेत. परंतु हा हल्ला संपूर्ण देशावर असून
परभणी : एक रुपयात पिक विमा योजनेला शेतकऱ्यांनी चुना लावला असे वादग्रस्त वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. या