वाचा आत्तापर्यंतचे देशातील मोठे अपघात; भारतातील विमान अपघातांचा कालक्रम
नवी दिल्ली, गुरुवारी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केल्यानंतर लगेचच एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताने पुन्हा एकदा भारतातील विमान अपघातांच्या इतिहासाकडे […]
भारत
नवी दिल्ली, गुरुवारी अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केल्यानंतर लगेचच एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताने पुन्हा एकदा भारतातील विमान अपघातांच्या इतिहासाकडे […]
अहमदाबाद : एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळाजवळील मेघनानी नगर परिसरात टेकऑफ केल्यानंतर काही क्षणातच कोसळले. विमानात
नारायणपूर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर-बिजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाले
हैदराबाद : हैदराबादमध्ये रविवारी आगीने अक्षरश: तांडव घातले. हैदराबादमधील ऐतिहासिक चारमिनारजवळील गुलजार हाऊसमध्ये रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा
नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्ध भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरला “न्यायाप्रती अढळ प्रतिबद्धता” असे वर्णन करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी
नवी दिल्ली: पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न सुरु असतानाच भारताने मोठी लष्करी कारवाई केली आहे. भारताने लाहोर, सियालकोटसह पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद
नवी दिल्ली : सरकारने गुरुवारी ओटीटी प्लॅटफॉर्मना पाकिस्तानमध्ये तयार होणारी वेब-सिरीज, चित्रपट आणि पॉडकास्टसह सामग्रीचे स्ट्रीमिंग तात्काळ बंद करण्याचा सल्ला
बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी बुधवारी २२ नक्षलवाद्यांना ठार केले. पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने
विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधील सिंहचलम येथील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. विशाखापट्टणम