dev.dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Author name: dev.dainikmahabhoomi.com

Blog, वाशिम

गोरगरीब विक्रेत्यांचा सवाल; ‘आम्ही जगायचं कसं?’ अतिक्रमण हटावावर संताप; रिसोडमध्ये रास्तारोको

रिसोड : शहरात सुरू करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे सोमवारी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक […]

Blog, क्रीडा

भारत विश्वविजेता!  टी-20 वर्ल्ड  कपमध्ये टीम इंडिया तिसऱ्यांदा रचला इतिहास : न्यूझीलंडचा 96 धावांनी  पराभव 

अहमदाबाद :  येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर  रविवारी भारतीय क्रिकेटने नवा इतिहास रचला. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने

Blog, महाराष्ट्र

जूनपासून मुलींना शाळेतच मिळणार स्वसंरक्षणाचे धडे

सांगली :  येत्या जून महिन्यापासून मुलींना शाळेतच स्वसंरक्षणाचे धडे मिळणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी

Blog, जालना

कवी अशोक नायगावकर यांना ‘दुःखी’ राज्य काव्य पुरस्कार; मीनाक्षी पाटील यांना ना. धों. महानोर राज्य पुरस्कार

जालना :  येथील स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र

Blog, क्रीडा

मध्य-पूर्वेतील तणावामुळे आयसीसीची दोहा बैठक स्थगित 

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २५ ते २७ मार्च दरम्यान दोहा (कतार) येथे होणारी आपली बोर्ड आणि समिती बैठक सध्या

Blog, जालना

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचा मनमानी कारभार : उच्च न्यायालयाने बजावली नोटीस; भाऊसाहेब गोरेंची रीट याचिका

जालना :  जिल्हा नियोजन समितीची रचना नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचा तसेच पंचायत राज संस्थांच्या शिफारशींकडे दुर्लक्ष करून निधी व विकासकामांचे

Blog, खामगाव

जळगाव जामोद पोलिसांकडून ‘सुपारी किलिंग’चा पर्दाफाश; अपघाताचा बनाव रचून पतीनेच केला पत्नीचा खून

जळगाव जामोद : एका भीषण अपघाताच्या नावाखाली दडलेला खुनाचा थरारक कट उघडकीस आणण्यात जळगाव जामोद पोलिसांना मोठे यश आले आहे.

Blog, वाशिम

वीज तारांच्या ठिणगीने चार एकर गहू जळून खाक: सावरगाव जिरे येथील घटना; लाखोंचे नुकसान

वाशिम : तालुक्यातील सावरगाव जिरे येथील शेतशिवारात विद्युत तारांमधील घर्षणामुळे पडलेल्या ठिणगीने उभ्या गव्हाच्या पिकाला आग लागून सुमारे तीन ते

Blog, महाराष्ट्र

7.69 लाख कोटींचा विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर: शेतकरी कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प, तिसरी मुंबई आणि स्टार्टअपला चालना

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन विकासाला गती देण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आलेला 2026-27 वर्षाचा 7.69 लाख कोटींचा अर्थसंकल्प

Blog, जालना

समृद्धी महामार्गावर कंटेनरची मेंटेनन्स वाहनाला धडक; ३ कामगार ठार, ३ जण गंभीर

करमाड : मुंबई–नागपूर समृद्धी महामार्गावर दुरुस्तीचे काम करत असलेल्या पथकातील कामगारांना भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 3 कामगारांचा

Translate »
Scroll to Top